Page 72479 of
डिसेंबरमध्येच पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये जलस्रोत आटल्याने पाणी मिळेनासे झाले आहे. दुष्काळाची छाया अधिक…

मंत्रमुग्ध करणाऱ्या सारंगी सहवादनाने रसिकांचे मन ‘श्री’ रंगी रंगले. संजीव चिमलगी यांच्या पदार्पणातील गायन मैफलीने श्रोत्यांनाजिंकले. कलापिनी कोमकली यांच्या गायनाला…
महापालिकेचे पहिले आयुक्त रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ उद्या (शनिवारी) सर्वपक्षीय ‘लातूर बंद’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार…
जालना नगरपालिकेची सत्ता जनतेने शिवसेना-भाजपच्या ताब्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे दिली. परंतु नागरी सुविधांच्या संदर्भात आघाडीने शिवसेना-भाजप युतीपेक्षा वेगळे काय…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजमंदिर अथवा सांस्कृतिक भवनासाठी निधी खर्च न करता पाण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन केले…

राज्यातील शेतकरी आत्महत्याबाबत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी संभ्रम करणारी आहे. राज्यात जानेवारी ते ऑगस्ट २०१२ पर्यंत ८९४ शेतकऱ्यांनी…

राज्यात हमी भावानुसारच कापूस खरेदी सुरू असून राज्य शासनाने कापूस पणन महासंघाला ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे,…

“सम्यक विचार पहाडांसारखे उंच, निश्चल होते. मात्र, त्यांना वाहून नेणारी माणसं ढेकळं निघाली,” असे मत तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…

अलिबाग तालुक्यातील आठ खासगी खारबंदिस्ती योजनांचा लवकरच सरकारी योजनांत समावेश केला जाणार आहे. सीआरझेड क्लीअरन्स मिळाल्यानंतर या योजनांचा राज्य सरकारकडून…

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या हरहुन्नरी संगीतकारांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ या उपक्रमाची नुकतीच सांगता…

वैद्यकीय विश्वातील निष्काळजीपणावर प्रकाशझोत टाकत या विषयाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ‘सेकंड ओपिनियन’ ही नवी मालिका एबीपी माझा वाहिनीवर शनिवारपासून (१५…

प्रत्येक सूर कानामध्ये साठवत श्रवणानंदाचा आनंद लुटणाऱ्या रसिकांची ‘‘ ‘हरि’च्या मुरलीवर जीव जडे’’ अशी भावावस्था झाली. पं. हरिप्रसाद चौरासिया यांनीही…