scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73310 of

बोंबल्या विठोबाच्या जत्रेत सुकी मच्छीची विक्रमी उलाढाल

ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या जत्रेस प्रारंभ होऊन दहा दिवस झाले. पाच दिवसांनंतर जत्रा संपणार आहे. ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या जत्रेवर…

विभागीय पीक धोरण हवामानानुसार आखणार

राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामानाचे असलेले भिन्न स्वरूप लक्षात घेऊन यापुढे कृषी हवामान प्रदेशानुसार शेतीचे धोरण ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण…

वेकोलिविरुद्ध महाजनकोची कोळसा नियंत्रकाकडे धाव

वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा करणाऱ्या वेकोलिविरुद्ध महाजनकोने अखेर राष्ट्रीय कोळसा नियंत्रक तसेच भारतीय स्पर्धा आयोगाकडे दाद मागितली…

२२ वर्षांच्या सेवेत दरमहा केवळ १८० रुपये वेतन!

महागाईचा आगडोंब उसळला असतानाच नांदेडच्या शासकीय डी. एड. कॉलेजमधील एक क्रीडाशिक्षक गेल्या २२ वर्षांपासून १८० रुपयांच्या मासिक वेतनावर काम करीत…

जैवविविधता मंडळाची कामे निधीअभावी रखडली

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना होऊन अकरा महिने उलटल्यानंतरही मंडळाची आर्थिक स्थिती आणि मनुष्यबळाची उपलब्धता डामडौल असल्याने सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला नागपूर आयुक्तांचा खो!

जिल्हा परिषदेच्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून उपायुक्त संवर्गातील राजीव जावळेकर यांच्या नियुक्तीचे आदेश…

श्रीवर्धनजवळ अमोनियम नायट्रेटचा बेकायदा साठा जप्त

श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव परिसरात अमोनियम नायट्रेटची तब्बल ३५ पोती रायगड पोलिसांनी जप्त केली आहे. बॉक्साइट खाणीतील उत्खननासाठी त्याचा बेकायदेशीर वापर…

अरविंद पिळगावकर यांना संगीत रंगभूमी जीवनगौरव

व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्टय़पूर्ण नाटय़मुद्रेचा ठसा उमविणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा संगीताचार्य बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किलरेस्कर संगीत…

नसरीन

‘तुम्हाला आई हवी आहे, आईची भेट हवी आहे, हे मला समजते.. पण तुम्हाला आई जितकी हवी, तितकेच साऱ्यांना स्वातंत्र्य हवे…

ठाणे जिल्ह्य़ात ‘नरेगा’ च्या कामांना गती

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये ठाणे जिल्हा गती घेताना दिसत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्य़ात सन २०११-२०१२ मध्ये…

ज्येष्ठ नागरिक संघशक्ती वृद्धिंगत करण्याची काळाची गरज – सुभाष परांजपे

ज्येष्ठ नागरिकांना मानाने-सन्मानाने जगता आले पाहिजे. तो ज्येष्ठांचा मूलभूत अधिकार ठरतो. ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनदरबारी…