scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73641 of

शिवसेनेसमोरील नवी-जुनी आव्हाने

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पाठीराख्यांची एक अतिशयोक्त भावनिक प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आणि समर्थनीय मानता येईल. भावनिक आवाहने, उद्दीपने…

राजकीय चारित्र्य बदलावे लागेल!

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे, दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंना साध्य…

ध्यानाचे सूर छेडणारी वीणा

शाळेत असताना अभ्यास केलेला विसरायला व्हायचं, अभ्यासात लक्ष लागायचं नाही, शिक्षकांनी रागवलं की मन दुखावलं जायचं, या समस्यांशी सामना करतानाच…

लायन किंग

माझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल…

कळीचा मुद्दा

१९८५ साली डॉ. डेमिंगने जपानला भेट दिली होती. पाश्चात्त्यांच्या प्रभावाचा संसर्ग जपानला ग्रासणार आहे याची कल्पना त्याला आली होती. आपल्या…

एक मराठी डायरी

शनिवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज दुखद निधन झाले. खूप खूप दुख झाले. अश्रूंची शाई करून हे लिहितो आहे! कालपर्यंत…

पाचगांव सरपंच निवडीच्या वेळी सतेज पाटील व महाडिक गटात चकमक

पाचगाव सरपंच पदाच्या निवडीतून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक या काँग्रेसच्या दोन गटात धुमसत असलेल्या वादाचा शनिवारी स्फोट…

विश्वास

‘अरे कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर?’ ‘विश्वासाने सांगतोय, खरं माना.’ ‘तो विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही,’ ‘जो त्याच्यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.’…

शासनाची सहकार्याची भूमिका मात्र, पालिकांचा कारभार भान ठेवून व्हावा- भास्करराव जाधव

नगरपालिकांचे पदाधिकारी व सदस्यांनी आपण शहराचे विश्वस्त असल्याच्या भूमिकेतून ठरवलेले धोरण व नियमांचे काटेकोरपणे पालन करताना कोणत्याही नागरिकाबाबत दुजाभाव होणार…

दिवाळीनंतरचे डाएट

दिवाळी आली.. दिवाळी झाली! दिवाळी म्हणजे घर स्वच्छ करणे, दिवाळीचा फराळ, दिवे, कंदील.. दिवाळीआधी घराची साफसफाई करणे, जुन्या वस्तू घरातून…

कार्तिकी यात्रेला पंढरपुरात चार लाख भाविक; पालकमंत्री ढोबळे यांच्या हस्ते महापूजा

विठ्ठला, राज्यातील शेतकरी राजाला सुखी ठेव, जनावरांना चारापाणी मिळू दे, वेळेवर पाऊस पडून पाण्याचा प्रश्न सुटू दे, असे साकडे सोलापूरचे…

‘शिका व कमवा’ सारख्या योजनांमुळे उद्योगक्षेत्राला कुशल मनुष्यबळ’

‘‘देशात बेरोजगारांची संख्या ६५ टक्क्य़ांहून जास्त आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत ‘शिका व कमवा’…