Page 13 of अहमदनगर News

मच्छीन्द्र उर्फ अण्णा मुक्ताजी वैद्य (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

“रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत,” असं जाहीर वक्तव्य सुजय विखेंनी एका सभेत केलं.

कोणत्या नेत्याकडे कोण उपस्थित होते, तेथे काय वक्तव्ये केली, एकाच वाहनातून प्रवास केला वगैरे यातून तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत.

एक कोटीच्या लाचखोरी प्रकरणात अहमदनगरमध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सध्या दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जात आहे.

सहायक अभियंता (वर्ग २) अमित किशोर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सन २०१४ च्या निवड्यानुसार गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने उर्ध्व खोऱ्यातील धरण समूहाच्या जलाशयातील पाणी जायकवाडीला सोडण्याचे…

पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा धडाडीचा प्रवास करणारे बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान…

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर केली नाही तर सभेत उपस्थित असलेले ५ हजार कार्यकर्ते सभेत एकाचवेळी…

झेंडू खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या अत्यंत कमी होती,चार-पाच तास थांबूनही झेंडू खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याचे पाहून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी झेंडू…

विखे यांच्या मतदारसंघात दौरे-कार्यक्रम होत आहेत. दक्षिण भाग त्यापासून वंचित राहत आहे, असा आक्षेप पक्षातीलच नेते, आजी-माजी आमदार घेऊ लागले…

या रेल्वेत तुरळक ८ ते १० प्रवासी होते. प्रवाश्यांनी जीवाच्या भीतीने, वेग कमी झाल्यानंतर धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.