अंबरनाथ News

फॉरेस्ट नाका, मटका चौक भागात काही दिवसांवपूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र ते पूर्ववत केले गेले नाहीत. त्यामुळे ज्यावेळी सिग्नलवरून वाहतूक…

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून सोडलेले पाणी गुरूत्वाकर्षणाने बारवी नदीतून उल्हास नदीला येऊन मिळते.

अनधिकृत बांधकाम व हातगाड्या तसेचच पदपथावर असलेले अतिक्रमणे अंबरनाथ नगरपालिकेने हटवले. अनेक महिन्यांपासून ही कारवाई करण्याची मागणी नारिकांकडून केली जात…

नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. बुधवारी सकाळीही विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजल्यापासून विश्रांती घेत पाऊस पडत होता.

अंबरनाथ तालुक्यात मलंगगडाची मोठी डोंगररांग आहे. निसर्गसंपदेसोबतच येथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. या जंगलात विविध भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून…

स्थानिक ग्रामपंचायतींना कचरा मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्या ग्रामस्थांना थेट इशारा दिला आहे.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. या नागरिकरणामुळे या भागात वाहनांची…

नेवाळी, मंलगगड, उल्हासनगर, अंबरनाथच्या काही भागातून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील अनेक जण मोलमजूरी करत वास्तव्य करत असल्याचे…

Viral video: अंबरनाथमध्ये प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये एका व्यक्ती अडकतो अन् त्यानंतर जे होतं त्याचा तुम्ही विचारही नाही करु शकत.

अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौकाजवळील सीताई सदन इमारतीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून उल्हासनगर, ठाणे, मीरा-भाईंदरसह विविध औद्योगिक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर छिद्र पाडून उघडपणे पाणी चोरी केली जात…

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.