scorecardresearch

Page 94 of औरंगाबाद (Aurangabad) News

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सर्वच नेत्यांचे लक्ष्य गोपीनाथ मुंडे!

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी आयोजित विभागीय मेळाव्यात टीकेचे लक्ष्य होते गोपीनाथ मुंडे.

समन्यायी पाणीवाटप

जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात…

साडेचारशे टन कचरा टाकायचा कुठे?

नारेगावसह डंपिंग ग्राऊंड भोवतालच्या १४ गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा करीत नारेगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी महापालिकेच्या कचरा वाहून…

जायकवाडी संघर्ष समितीचे मनपासमोर पिपाणी आंदोलन

ज्या शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरण बांधले, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. सध्या धरणात केवळ २३ टीएमसी पाणी आहे. स्थिती अत्यंत गंभीर…

‘इन्स्पायर अवार्ड’अंतर्गत राज्य विज्ञान प्रदर्शन

बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक बोलत असतो आणि विद्यार्थी ऐकत असतात. ही पद्धत बदलायला हवी. संवाद दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. केवळ पुस्तके…

गोदावरी खोऱ्याचा जलआराखडा पूर्ण

निम्माअधिक महाराष्ट्र कवेत घेणाऱ्या गोदावरी खोऱ्याचा बहुप्रतीक्षित जलआराखडा पूर्ण झाला असून, येत्या काही दिवसांत तो राज्य जल मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात…

मनसेचा पाठिंबा, शिवसेना पराभूत; जि. प. च्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शारदा जारवाल

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शारदा जारवाल यांनी विजय मिळविला. त्यांना ३६ मते, तर शिवसेनेच्या नंदा ठोंबरे यांना २२ मते…

महावितरण प्रवेशद्वारास शिवसेनेने ठोकले टाळे!

कृषिपंपाची थकबाकी असल्याने जिल्ह्य़ात वीज खंडित करून महावितरणने सक्तीने वसुली सुरू केली आहे. मात्र, टंचाई व दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांचे अर्थकारण…

आसाराम समर्थक रस्त्यावर

आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेल्या बापूसमर्थक भक्तांनी दुपारी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू…

‘कायमचे अपंगत्व आलेल्या मुलास भरपाईचे १ लाख ३७ हजार द्यावेत’

अपघातातील जखमीला नुकसानभरपाई म्हणून १ लाख ३७ हजार रुपये साडेसात टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने बसचालक प्रकाश नाईकवाडे…

वीजप्रश्नी शिवसेनेचे २ सप्टेंबरला आंदोलन

कृषी पंपाच्या थकबाकीसाठी सुरू असणारी सक्तीची वसुली थांबावी या मागणीसाठी जिल्हय़ातील मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता व सर्व ८२ वीज केंद्रांत…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…