औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
मालेगाव तालुक्यातील काटेपुर्णा नदीवरील पुलावरून होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, मालवाहतूक गाड्यांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ केल्या प्रकरणी औरंगाबाद येथून पोलिसांनी इंद्रनील कुलकर्णी या संशयिताला ताब्यात…