Page 97 of औरंगाबाद (Aurangabad) News
समन्यायी पाणीवाटपासाठी नेमलेल्या मेंढीगिरी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार समन्यायी पाणीवाटप होण्याची शक्यता धूसर झाली आहे. समितीचा अहवाल ‘सहमती’ने सोमवारी मुंबईत…
समन्यायी पाणीवाटपाच्या याचिकेच्या अंतिम सुनावणीदरम्यान सादर झालेल्या या पत्रामुळे याचिकांची पुढील सुनावणी न्या. नरेंद्र पाटील व न्या. ए. आय. एस.…

राष्ट्राची अस्मिता म्हणजे तिरंगा. प्लॅस्टिक आणि कागदाचे ध्वज लहान मुलांच्या हातात दिले जातात. स्वातंत्र्यदिनानंतर ते रस्त्यावर विखरून पडतात. त्यामुळे ध्वजाचा…
तुम्हाला माहीत आहे का, शहरातील डासांची रोज घनता मोजली जाते? ही घनता तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डासांची स्वतंत्रपणे नोंदविलेली असते. एनाफिलस…
पावसाची झड व सूर्यदर्शन न झाल्याने जंतुसंसर्ग वाढला आहे. सर्दी व घसादुखीचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दीड…
नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दबाव निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यात २५०, तर उजव्या कालव्यातून ४५० क्युसेक वेगाने पाणी अन्यत्र…
रस्ता आहे, पण बस नाही. काही ठिकाणी रस्ताच नाही, त्यामुळे शिकायचे कसे? तर जीव मुठीत घेऊन! जालना जिल्ह्य़ातील एकटय़ा जाफराबाद…
जायकवाडीच्या उध्र्व भागातून होणारी पाण्याची आवक, पडणारा पाऊस याचे ३१ ऑगस्ट व ३० सप्टेंबरला पुनर्विलोकन करून जायकवाडी जलाशयात जिवंत साठा…
निकृष्ट व बनावट कामांची देयके मंजूर करण्याचा सपाटा महापालिकेत सुरू आहे. प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे हे शिवसेना-भाजप नेत्यांना खूश करण्यासाठी…
अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार…
ध्येय गाठण्यासाठीचा कृती आराखडा व त्यानुसार अविरत परिश्रम केल्यानेच यश मिळते.परंतु मिळविलेल्या यशाचा उपयोग समाजासाठी किती करणार आहोत, हे ठरविणेदेखील…
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सत्ताधारी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, या साठी अनेकजण दिल्लीत तळ ठोकून आहेत.