लेखक News

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेत…

कौल यांचा ओसीआय दर्जा रद्द करण्याचे नेमके कारण काय होते? त्यांनी नेमके असे काय केले? याबाबतची माहिती जाणून घेऊ…

आता त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही. गेली २९ वर्षे त्यांच्याबरोबर असण्याची सवय झाली आहे,’ अशा भावपूर्ण शब्दांत…

गेल्या काही वर्षांत पद्मारेखा धनकर यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण कविता लिहिली आहे. ‘शलाका’, ‘फक्त सैल झालाय दोर’, ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ आणि…

नुकताच दिवंगत झालेला ‘नोबेल’ मानकरी कादंबरीकार मारिओ वार्हास योसा हा विलक्षण कथनकार आणि प्रभावी शैलीकार होताच, पण ‘जागतिक पुस्तक दिना’च्या…

जी. ए. कुलकर्ण्यांच्या ‘यात्रिक’ कथेत ख्रिास्ताला धोका देणाऱ्या ज्युडासची बाजू काय असू शकते याची चुणूक दाखवलेली आहे. कथेत त्याचा युक्तिवाद…

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.

भारतातली उदार, सहिष्णू परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा सोबती बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून परिचित आहेत.…

सुरेश एजन्सी आणि भावार्थ यांच्यातर्फे डाॅ. अरुणा ढेरे लिखित आणि डाॅ. वंदना बोकील-कुलकर्णी संपादित ‘सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा’…

मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. एक इमारत कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या इमारतीमध्ये परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर…

तर्कतीर्थ महिन्यातून तीन आठवडे तरी भाषणांसाठी दौऱ्यावर असत, असे त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवून ठेवले…

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचा फ्रान्सप्रमाणे आपल्या घटनेत समावेश केला.