बच्चू कडू News

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेसह विविध संघटनानी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन…

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळी गहुली (पुसद) येथे येत्या २९ जुलैला राज्यभरातील शेतकरी नेते चिंतन करणार आणि आंदोलनाची…

चक्काजाम आंदोलन संपल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

यवतमाळ येथे बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत कशेतकऱ्यांनी सरकारविरुध्द आपला संताप व्यक्त केला. यावेळी पत्ते खेळून शासनाचा…

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. अनेक नेते त्यांना ‘एक्स’वर पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत.

आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे.


महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.

राज्यात कोठेही बँक अधिकाऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बंडखोरी केली ते ठीक, परंतु त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, या शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली.

त्यांच्या ‘सातबारा कोरा’ पदयात्रेचा सातवा दिवस सोमवारी अंबोडा येथे ऐतिहासिक सभेत रूपांतरित होईल, असा विश्वास प्रहारने व्यक्त केला आहे.