scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 108 of मुंबई उच्च न्यायालय News

बेकायदा बांधकामांवरून न्यायालयाने खडसावले

राज्यभरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याबाबत तसेच जीर्ण इमारतींबाबत सरकार काही योजना वा मार्गदर्शक तत्त्वे आखणार का, अशी विचारणा करीत मुंबई…

‘राज यांच्या मुलाखतीची चित्रफीत सादर करा!’

शिवाजी पार्कवर पालिका निवडणुकीची सभा घेण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्यावर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीची चित्रफित सादर…

सुट्टीतील शिबिरांतील सुरक्षेसाठी योजना बनवा- उच्च न्यायालय

सुट्टीतील शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारचीच असून ही शिबिरे आयोजित करणाऱ्या खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या योजनेचा आराखडा…

आठवीपर्यंत पास करणे योग्यच!

नापास होऊन त्याच वर्गात बसाव्या लागण्याचा किंवा अभ्यासात विशेष गती नसल्याने शाळेतून काढून टाकले जाण्याचा प्रचंड मानसिक ताण मुलांना सहन…

नवऱयाच्या हत्येच्या आरोपातून पत्नीची आणि तिच्या कुटुंबीयांची मुक्तता

नवऱयाच्या हत्येच्या आरोपातून पत्नीची आणि तिच्या कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

आदिवासी विकास योजना घोटाळ्याचा तपास ‘सीबीआय’कडेच

आदिवासी विकास मंत्रालयामार्फत राज्यात राबविल्या गेलेल्या विकास योजनांमधील भ्रष्टाचाराचा तपास ‘सीबीआय’नेच न्यायालयाची ‘एसआयटी’ म्हणून करावा आणि नेमके किती मनुष्यबळ हवे…

सहा वर्षे हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यानंतर पतीचा गृहप्रवेश

सहा वर्षापूर्वी बायको आणि काही नातेवाईकांनी त्याला घराबाहेर काढून हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका…

पत्नीला जाळणाऱ्याची जन्मठेप कायम

जेवणात माशांऐवजी केवळ चटणी वाढली म्हणून संतापून पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. विठ्ठल…

‘कॅम्पा कोला’वर हातोडा पडणारच

वरळीतील कॅम्पा कोला कंपाऊंडमधील सात इमारतींमधील पाचव्या मजल्यांच्या वरचे बेकायदा मजले तोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिला आहे. या…

दुष्काळग्रस्त गावांतील वाळू उपशावर बंदी

दुष्काळग्रस्त गावातील वाळू उपशावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आधीच पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळग्रस्त गावांत वाळू उपशामुळे…

गरिबांपर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया महत्त्वाची- न्या. निज्जर

ग्रामीण भागातील गरिबांच्या दारापर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यास मेडिएशन (मध्यस्थी) ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे.