Page 2 of भारताचे सरन्यायाधीश News

१८ वर्षांच्या वकिलीनंतर न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती मिळाल्यावर आपल्याला तात्काळ नागपूर खंडपीठात पाठवले गेले, असा खास खुलासा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी…

न्यायमूर्तींची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल याचा पुनरूच्चार करून कोणत्याही परिस्थतीत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाणार नसल्याचेही सरन्यायाधीशांनी यावेळी प्रामुख्याने…

देशात सध्या काहींच्याच हाती संपत्ती केंद्रित झाल्याचे, तर दुसरीकडे बहुसंख्य जनता दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे, असे सरन्यायाधीश…

गवई हे शासकीय विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने आणि त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने महाविद्यालयाने सत्कार समारंभ आयोजित केला होता.

न्यायवृंद पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता आणू, असे आश्वासन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी दिले.

देशाचे ५२वे सरन्यायाशी म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त खुलासा केला.

वने आणि वन्यजीवांबाबत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देणाऱ्या केंद्रीय अधिकारप्राप्त समितीच्या कारभारावर भारतीय नागरी सेवेतील ६० निवृत्त अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

मूळत: विदर्भातील रहिवासी असलेले न्या.गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले होते.

CJI BR Gavai Speech: गेल्या महिन्यात भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या भूषण रामकृष्ण गवई यांचा नागपूर जिल्हा न्यायालय बार…

नागपूर जिल्हा वकील संघटनेच्यावतीने काल, शुक्रवारी सिव्हिल लाईन्स जिल्हा न्यायालय परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित…

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावती हे जन्मगाव. याच ठिकाणी त्यांचा पहिला सत्काराचा कार्यक्रम घडून यावा, ही अनेकांची…

तीन महिन्यांत इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटले आहे.