संघर्ष News

संघाच्या सात्त्विक कार्याला सामान्य जनतेकडून सातत्याने स्वीकारार्हता आणि समर्थन मिळत गेले. संघशताब्दीनिमित्त…

स्त्रियांसाठी पाणी, जमीन, जंगल हक्क मिळवण्यासाठी ‘मकाम’चे २४ राज्यांत संघटन आहे. ‘वावर (शेती) आहे तर पॉवर (शक्ती) आहे’, ही घोषणा…

अमरावतीत काँग्रेसच्या मोर्चादरम्यान भाजपच्या कार्यक्रमात तणाव, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चकमकीचे वातावरण निर्माण.

बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि जातीय तणावामुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याने, यावर कठोर भूमिका घेत पंकजा मुंडे यांनी संबंधितांना इशारा दिला…

वंचित समाजांना भूमी अधिकारापासून दूर ठेवण्याचे राज्यसंस्थेचे षडयंत्र आहे, असा आरोप ज्येष्ठ वकील ॲड. इंदिरा जयसिंग यांनी केला आहे.

रावणाच्या अहंकाराचा संदर्भ देत नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले, आणि आता शिंदेच्या बालेकिल्ल्यातच जोरदार बॅनरबाजी सुरू.

‘जनसुरक्षा विधेयक’ जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, आंदोलकांचा आरोप.

राज्य सरकारने कामगारांसाठी कामाचे तास ९ वरून १२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वरकरणी हा निर्णय अगदी साधा आणि सरळ…

प्रशासनाच्या दुर्लक्षाला सामाजिक कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने खड्डे बुजवले.

विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे न बुजवल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी, महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे आंदोलन.

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेने आमच्यासाठी काहीच केले नाही, फक्त महसूल गोळा केला असा आरोप.