पालिका निवडणुका News

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (६ मे) रोजी राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला…

काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आदेशाचे पालन करावयाचे झाल्यास राज्यात किमान तीन महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे.

राज्यात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था नागपूरसह नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत.

या हाणामारीच्यावेळी लोखंडी सळई, दांडके, दगड यांचा वापर केला. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते जखमी झाले.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणूक ठरलेल्या कालावधीत घेण्यात येते. मात्र, महापालिका, नगर परिषदेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत…

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे) तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना नववर्षात गुढी…

गेली पाच वर्षे राज्यात महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तेथील ‘कारभार’ प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. स्थानिक नेतृत्व मुळापासून उखडून टाकण्याचाच हा…

दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश मुंबईतील मेळाव्यात बोलताना दिले होते.

इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांचे पती मुकुंद शहा व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा या शहा …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वाेच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल.

राज्याचे राजकीय चित्र पाहिले तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि डावे पक्ष तसेच…