Page 2 of दत्तात्रय भरणे News
योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा तयार करा आणि हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांसाठी तत्काळ प्रस्ताव द्या, असे आदेशच कृषिमंत्र्यांनी दिले.
पुढील १० दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…
Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा…
पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई मिळणार असल्याचं भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात असताना कन्हेरगाव नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी…
राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार अतिवृष्टीमुळे बाधित…
‘साहेब, पावसाने खरीप हंगामातील सर्वस्व हिरावून नेले, आता आगामी सणवार कसे साजरे करायचे?’ असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी करून दिवाळीपूर्वी मदत…
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्याची पदभरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे.
राज्याला खरीप हंगामात एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्र सरकारकडून १०.६७ लाख टन युरिया खताचा साठा मंजूर झाला होता. प्रत्यक्षात…
मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.