Page 2 of दत्तात्रय भरणे News

राज्याला खरीप हंगामात एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्र सरकारकडून १०.६७ लाख टन युरिया खताचा साठा मंजूर झाला होता. प्रत्यक्षात…

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी गारटकर यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून सुरू केली आहे.

युवा धोरणाच्या नावाखाली पक्षनिष्ठांची भरती सुरुच

लोकसत्ताने सोमवारी मागणी लॅपटॉपची, सक्ती टॅबची, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उजेडात आणला होता.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, मका पिकांना, शेतकरी चिंतेत.

राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

महाराष्ट्रात देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ७० टक्के द्राक्ष उत्पादन होते, त्यातही राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे पुणे, सांगली, सातारा,…

Ajit Pawar on Dattatray Bharne : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनांना नेहमी उपस्थित…

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.