Page 49 of विकास News

बालगुन्हेगारीसंदर्भात ‘बालका’चे वय सध्या १८ पर्यंत असते, ते १८ ऐवजी १६ वर आणावे अशी मागणी होते आहे. परंतु या क्षेत्रात…
सिन्नर तालुक्यातील रेल्वे प्रकल्पासाठी संयुक्त मोजणी सुरू असताना गुरुवारी नायगाव येथे काही जणांनी लहान मुले आणि महिलांना पुढे करून मोजणीत…

विहिरी, कालवे, धरणे, तळी अशी सिंचन व्यवस्था दक्षिण महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. या भागातील शेतकरी उपक्रमशिल आहेत. कोल्हापूर, सातारा, सोलापूर,…

मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्हय़ाचे सरासरी उत्पन्न, मानव विकास अंक, साक्षरता आणि महत्त्वाचे म्हणजे विभागाचा सरासरी पाऊस राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे.…
मुस्लीम समाजातील उणीवा दूर करण्याची जबाबदारी स्वत: समाजावरच आहे. शिक्षणाशिवाय समाजाला पुरेसे हक्क मिळणार नाहीत व उणीवाही दूर होणार नाहीत,…
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी…
सिंचन श्वेतपत्रिकेतील शिफारसींकडे सरकारने ढुंकूनही पाहिले नाहीच, शिवाय या विभागातील पैसा जिरविण्याची कार्यपद्धती अजूनही कायम आहे. कामाच्या निविदा काढताना मर्जीतील…

टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे मागे पडलेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…
अलीकडच्या काळात वारंवार विदर्भास भेटी देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भ विकासाची नवनवी धोरणे घोषित करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आघाडी शासनाला कराव्या…

देशात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते, पण राज्यातील काही भाग मागास, तर काही प्रगत आहे. ही बाब भूषणावह नाही.…

मुंबईइतकी लोकसंख्या देशात अन्य कोणत्याही शहरात नाही. मुंबईत प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांच्या संख्येच्या तर जवळपाससुद्धा देशातील अन्य कोणतेही शहर…
कल्याणचे ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाटाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला…