scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 50 of विकास News

गाव घटक मानून विकासाचे नियोजन करा -अजित पवार

ग्रामपंचायतींनी गावाच्या अडचणी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे जेणेकरून गावाच्या विकासासाठी मुक्त स्वरूपाचे अनुदान देण्याबाबत कार्यवाही होईल. त्यासाठी लोकसहभागातून…

राज्यात फक्त ४५ रस्त्यांच्या कामांना चालना

राज्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झालेल्या सुमारे रस्ते आणि पुलांच्या कामांपैकी दहा टक्के कामे अजूनही अपूर्णावस्थेत असून गेल्या पाच…

झोपडपट्टी विकासांतर्गत शहरात ८५२ घरकुले

केंद्र सरकारच्या एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमात महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेच्या कामाची सुरूवात आता होणार आहे.…

दुष्काळावर मात करण्यासाठी विहिरीजोड प्रकल्प महत्त्वाचे -डॉ. पोळ

केवळ दुष्काळ पडतो म्हणून नाही तर पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावागावातील विहिरींचा योग्य वापर करायला हवा. पाण्याचा उपलब्ध होणारा मुबलक साठा…

विषफळे देणारी समृद्धी हवी आहे?

‘समृद्धीची विषफळे’ या अग्रलेखात (२३ फेब्रु.) म्हटले आहे की, गांधीजींचा ग्रामस्वराज्याचा मार्ग शाश्वताचा असला तरी त्यावर चालण्याची हिंमत बहुसंख्यांमध्ये नसते…

ऑटोमोबाईल हबसोबत इतर क्षेत्राचाही विकास शक्य

ऑटोमोबाईल हबच्या जलद विकासासाठी कुशल कामगारांची गरज असून या हबसोबत इतर क्षेत्राचाही विकास शक्य आहे, असे मत ‘अॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये ‘ऑटोमोबाईल…

‘आजही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच’

स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आदिवासी वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच राहिला असल्याची खंत आमदार शोभा फडणवीस यांनी व्यक्त केली. तिसऱ्या विदर्भ…

बदलत्या औद्योगिक वातावरणाची भुरळ!

गडचिरोली जिल्ह्य़ात खनिज संपत्तीची भरमार आणि पर्यटनासाठी समृद्ध जंगलक्षेत्र असताना नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे उद्योगपती या जिल्ह्य़ात उद्योग आणण्यासाठी धजत नाहीत, ही…

‘मुंबई उपनगर’च्या २२३.४६ कोटींच्या वार्षिक योजनेस मान्यता

मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या २०१३-१४ या वर्षांसाठीच्या २२३ कोटी ४६ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेस गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात…

अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री उमटावी

भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याचे अडथळे हे केवळ विदेशातील घडामोडींमुळेच नव्हे तर देशांतर्गत समस्यांमुळेही आहेत. किंबहुना विकासवाढीचे मूलभूत बल दृष्टिपथात आहे, असेही…

गुंतवणूकपुरक वातावरण आणि सर्वसमावेशक विकास आवश्यक अर्थसंकल्प २०१३

वित्तीय ध्येयधोरणे आखणे आणि आवश्यक करसुधारणा करणे यांच्याप्रमाणेच देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. कमी…

‘औद्योगिक विकासाचे सुयोग्य मूल्यमापन नाही’

औरंगाबादचा औद्योगिक विकास सर्वागाने झाला व होत आहे. अनेक नव्या बाबींची सुरुवात औरंगाबादपासूनच झाली. जगातील ७२ देशांत निर्यात करणाऱ्या औरंगाबादने…