Page 58 of विकास News
मुंब्रा परिसराच्या विकासासाठी ठाणे महापालिकेने कोटय़वधी रुपयांच्या विकास कामांचा रतीब मांडला असला तरी या भागातील बहुतांश रहिवाशांचा अजूनही महापालिकेस असहकार…
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे उलटून गेली, पण आंबोली, गेळे व चौकुळ गावांना आजही पारंतत्र्यात आहोत असे वाटते. संस्थानकाळापासून वंशपरंपरेने…
विकास कामांची इतकी घाई नेमकी कशासाठी ? महापालिकेची सत्ता हाती येऊन अवघ्या वर्षभराचा कालावधी लोटला आहे. आपण काही जादूगार नाही.…
* पूर्व भागाच्या रिमॉडेलिंगची मागणी * शिवसेना नेते आग्रही * आयुक्तांचाही सकारात्मक प्रतिसाद कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या विकासकामांवर कोटय़वधी रुपयांचा रतीब…
सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सरकारने मोठय़ा प्रमाणात विकासकामांना प्राधान्य दिले. त्यासाठी विविध माध्यमांतून निधीही उपलब्ध करून दिला.…
जग विकासाच्या वाटेवर चालले असले, तरी या जगाला जोडणारा साधा रस्तादेखील गावात नसल्याने विकासाचे वारे गावाकडे पोहोचतच नाहीत, हे आजही…
समाजातील व्यसनाधिनता वाढल्याने विकास खुंटला असून त्याला हद्दपार करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट विचार अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक…
विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…
चंद्रपूर जि.प.अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने जनतेच्या विकासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना अर्थ सभापती गुणवंत कारेकार यांनी सोमवार, २५ मार्च रोजी सादर…
जग विकासाच्या वाटेवर चालले असले, तरी या जगाला जोडणारा साधा रस्तादेखील गावात नसल्याने विकासाचे वारे गावाकडे पोहोचतच नाहीत, हे आजही…
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेली आम्ही मंडळी आहोत. आमचे दुर्दैव म्हणजे आमच्यावर इंग्रजांनी नाही, तर निजामाने राज्य…
राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वात जास्त काळ विदर्भाकडे होते. पूर्व व पश्चिम विदर्भात किती मंत्री, खासदार, आमदार आहेत, त्यांनी किती प्रकल्प विदर्भात…