scorecardresearch

Page 62 of विकास News

विकासाच्या वाटेत राजकारणाचे काटे

प्राचीन इतिहासाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर शहरात यांत्रिकीकरणाचे नवे युग सुरू झाल्यापासून परिसराचा सतत विकास होत गेला आहे. महानगरपालिका स्थापन होऊन…

नेहरू मंडईचा चेंडू आता मनपा महासभेच्या कोर्टात

नेहरू मंडईच्या नव्या बांधकामाबाबतचा चेंडू महानगरपालिका महासभेच्या कोर्टात ढकलून प्रशासनाने या उपोषणात ‘सन्माननीय तोडगा’ काढला. येत्या दि. २० पर्यंतच याबाबतचा…

चंद्रपुरातील रस्त्यांचे डांबरीकरण कुणाच्या बचावासाठी रेंगाळले?

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने दिल्यामुळेच बांधकाम खात्यातील अधिकारी आता कंत्राटदारांच्या बचावासाठी काम सुरू करण्यात चालढकल करीत…

.. तरीही राज्यातील सहा प्रकल्पांना रेल्वेची नकारघंटा

रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वसामान्यांकडून वर्षांनुवर्षे करण्यात येणाऱ्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील आठ प्रकल्पांचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शविल्यानंतरही त्यापैकी सहा…

नवीन औद्योगिक धोरण मागास भागाचा विकास साधेल: मुख्यमंत्री

राज्याने अलीकडेच जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरणामुळे लघू व मध्यम उद्योगांना मोठय़ा सवलती मिळणार आहेत. मुद्रांक शुल्क, विद्युत शुल्कात सूट,…

..तरच पुणे होईल आदर्श महानगर!

शहराच्या भावी वाढीचा वेध घेत केलेले सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या आधारे पुणे आदर्श महानगर होऊ…

राज्याचे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार?

शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभांना परवानगी, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास कराव्या लागणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमधील उद्योगबंदी उठविणे आदी…

माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडून १०० अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य पार

माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवा पुरविणाऱ्या क्षेत्राने चालू आर्थिक वर्षांत १०० अब्ज डॉलरचा एकूण महसुलाचा आकडा विक्रमी वेळेत म्हणजे…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज

राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतीलाख लोकसंख्येमागे सुमारे साडेपंधरा हजार वाहनांची नोंद राज्यात आहे. त्याचवेळी एक किलोमीटर लांबीच्या मार्गावर…

ग्रामीण भारत बदलतोय..

महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातील तब्बल पाच हजार खेडी पाहिलेले प्रदीप लोखंडे जागतिकीकरणामुळे ग्रामीण भारतात होत असलेल्या बदलांविषयी खूपच आशावादी आहेत.…

सुधारणा व कठोर अंमलबजावणी आवश्यक

केंद्र सरकारने ९७ वी घटना दुरुस्ती करताना सहकारी संस्थांना स्वायत्तता दिली. त्यानुसार राज्य सरकारांनी आपापल्या सहकारी कायद्यात बदल करून घ्यावेत,…