Page 16 of रोजगार News

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून गेल्या १० वर्षांपासून कंपन्या बाहेर पडत आहेत. या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील पायाभूत सुविधांची स्थिती दिवसेंदिवस…

टीएएसएलच्या हैदराबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये होणार आहेत.

NVS अंतर्गत देशभरातील ६५० जवाहर नवोदय विद्यालयांत तसेच NVS चे मुख्यालय, ८ रिजनल ऑफिसेस, ७ नवोदय लिडरशिप इन्स्टिट्यूट्समध्ये पुढील नॉन-टिचिंग…

रोजगाराचे संकट आणि कौटुंबिक उत्पन्नात घट होत असताना, निवडणुका या तरुणांसाठी उत्पन्नाचा स्रोत ठरत आहेत. यातून देशातील बेरोजगारीचे संकट किती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम, धर्म यांवर २४ तास बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात.

सी-डॅकला राज्य सरकारने चिखली येथे दहा एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत आता स्वतंत्र शैक्षणिक केंद्रांची निर्मिती केली…

अगदी आता आतापर्यंत ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना मिळणारी कोटय़वधींची पॅकेजेस, एका विद्यार्थ्यांला तीन-चार कंपन्यांनी गलेलठ्ठ पगारासह देऊ केलेली नोकऱ्यांची निमंत्रणे, असे बातम्यांचे…

किमान माध्यमिक शिक्षण झालेले ३५.२ टक्के सुशिक्षित तरुण २००० सालात नोकरीविना होते, त्यांचे एकूण बेरोजगारीत प्रमाण २०२२ मध्ये जवळपास दुप्पट…

उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले. लहान-मोठ्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही…

देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या…

जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात आगामी काळात २६ प्रकल्पांतून १२०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

बेरोजगार तरुणांना आणि रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरूणांसाठी रोजगार मेळावा सुरू केला होता.