Page 19 of रोजगार News

शनिवारपासून दोन दिवस भाजपाने नागपुरात रोजगार महामेळावा घेऊन तरुणांची थट्टा चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यापुढे ठेवून सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम गाव, पाडे ओस पडायला लागली आहेत. गावामध्ये फक्त वयोवृद्ध व्यक्ती आणि शाळेत जाणारी मुलेच दिसत आहेत.

एकीकडे कामे उपलब्ध असताना प्रत्यक्ष कामावर मजूर नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत लक्षात आले आहे.

या प्रकल्पातून १०० हुन अधिक गरजू महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

आजवर फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावे केवळ राजकारणच झाले. तसे झाले नसते, तर आज समाज मूलभूत समस्यांवर मात करून पुढे जाऊ…

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली एक्झामिनेशन सेक्शनमार्फत सहयोगी AIIMS मधील नॉन-फॅकल्टी ग्रुप-बी आणि ग्रुप-सी पदांच्या भरतीकरिता ‘कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन…

Telangana Assembly Elections 2023 : कर्ने शिरीषा (वय २६) पदवीधर असूनही बेरोजगार आहे. त्यामुळे म्हशी सांभाळाव्या लागत असल्याचा एक व्हिडीओ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनरेगा हे काँग्रेसच्या गेल्या ६० वर्षांतील अपयशाचं जिवंत उदाहरण वाटत असलं तरी नुकत्याच झालेल्या एका पाहणीमध्ये…

प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून मध्य प्रदेशमधील सरकारी नोकरी प्राप्त झाल्याचा जो आकडा दिला जात आहे, तो चुकीचा असून मागच्या तीन…

याबाबत विनय अंगाडी (३४, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी तक्रार दिली.

शेतीची कामे संपल्यानंतर हजारो आदिवासी काम शोधण्यासाठी शहरांकडे धाव घेतात.