Page 53 of पर्यावरण News
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनतेने जीवनशैली बदलताना आठवडय़ातून एकदा सायकल चालवावी, असे आवाहन आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय युवकांना केले.
विकासाच्या नावाखाली नव्या सरकारने पर्यावरणाचा बळी दिल्याची टीका माजी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी केली.
प्रदूषणाचं करायचं काय, या प्रश्नाने आज या जगात साऱ्यांच्या नजरा हताश आहेत; पण तो सूर्य त्या आकाशात आहे, तोवर अक्षय…
पुण्यात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे उघड होऊ लागले आहेत. शहरात अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात…
गेली तीन वर्षे सातत्याने होत असलेली गारपीट असो, उत्तराखंडमधला मोठा पूर असो किंवा दुष्काळ. यंदा आणि गेल्या काही वर्षांमध्ये घडत…
विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात ग्लोबल वॉर्मिग हा शब्द सर्वसामान्यांच्या आयुष्यात डोकावू लागला. चर्चेचा विषय होऊ लागला. मग पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही…
जागतिक तापमानवाढ ही समस्या खरोखर किती तीव्र आहे, ती सोडविण्यासाठी किती कालावधी उपलब्ध आहे यानुसार विविध उपाय हे आवश्यक वा…
 
   नवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानामधील विविध क्षेत्रांवर (ऊर्जा, पर्यावरण, पर्यावरणसंवर्धन, वन्यजीवन व्यवस्थापन इ.) लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.
 
   पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ आणि तत्सम प्रश्नांच्या निराकरणासाठी आधुनिक विज्ञानाची गरज नाही. पूर्वापार चालत आलेल्या भारतीय परंपरा व ज्ञानाच्या माध्यमातून मातीशी…
अचलानंद दादांच्या उद्गारांनी कर्मेद्र काहीसा वरमला. वातावरणात किंचित ताण निर्माण झाला होता खरा. दादांनीच हसून तो ताण सैल करण्याचा प्रयत्न…
 
   शहरातील व शहरालगतच्या वनजमिनींवर जंगल निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतला आहे. ‘अर्बन ग्रीन’ संकल्पनेवर आधारीत या उपक्रमाची सुरूवात…
वाघांची संख्या वाढल्याबरोबर ते इतर देशांना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे चेन्नईत एकाच वेळी सुमारे २५० ऑलिव्ह रिडले कासवे मृतावस्थेत…