धर्मगुरू, साहित्यिक आणि सामाजिक त्यातही पर्यावरणवादी कार्यकर्ते या तशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या भूमिका. कारण धर्मगुरू सहसा समाजकारणात शिरत नाहीत.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगारक्षम विकास घडवण्यासाठी सरकारने खनिजाधारित उद्योग उभारणीला प्राधान्य दिले. पण यात पर्यावरण नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप…