Page 12 of शेती News


गत दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर, लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

मुठा उजवा कालवा बंद करून त्याऐवजी खडकवासला ते फुरसंगी बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित


शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सुपीक व नापीक जमिनीचे माती परीक्षण करून भावी उत्पादने घ्यावीत,शेतकऱ्यांनी ठरवलं तर भारत निश्चितच महासत्ता…

मंगळवार, २५ जूनअखेर सरासरीच्या ३९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.


जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भरत रेवजी जाधव यांच्या आंबाच्या बागेत दोन आगळीवेगळी आंब्याची झाडे आढळून आली आहेत.

विमानतळासाठी सुपीक जमिनी घेण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.

राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली…

हवामानातील लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

बंगळूरू येथून बी. ई. केल्यानंतर जॉब सूरू झाला. तितक्यातच दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. तेव्हा वर्क फ्रॉम होम मिळाल्याने घरीच.