Page 2 of शेती News
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे ॲप…
हमीदरात कापूस खरेदी करण्याचा निर्णय ‘सीसीआय’ने घेतला असला तरी प्रति एकर ३ ते ५.६० क्विंटल खरेदी करण्याची अट शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक…
केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सकाळपासून तर अक्षरशः धुवांधार पाऊस कोसळत आहे. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाची पाठ सोडायला तयार नाही.
जिल्ह्यात २५ व २६ ऑक्टोबरनंतर पुन्हा ३० ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली.
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे.
२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…
राज्य शासन आणि कृषी विभागाकडून ‘महाराष्ट्रातील कृषी संशोधन परिसंस्थेची पुनर्रचना: निष्पत्तीकडून प्रभावाकडे’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी भरणे यांच्या…
ऑक्टोबर अखेर झालेल्या पावसामुळे तयार झालेल्या वातावरातील बदलाचा आता रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका जाणकारांसह कृषी खात्यानेही व्यक्त केला आहे.
या मालमत्तांच्या लिलावातून फक्क २० लाख रुपये येतील, असा अंमलबजावणी यंत्रणांचा दावा आहे.