Page 2 of शेती News
सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र ‘ केवायसी’ च्या चक्रात अडकलेली आहे.
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…
राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे ॲप…
हमीदरात कापूस खरेदी करण्याचा निर्णय ‘सीसीआय’ने घेतला असला तरी प्रति एकर ३ ते ५.६० क्विंटल खरेदी करण्याची अट शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक…
केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सकाळपासून तर अक्षरशः धुवांधार पाऊस कोसळत आहे. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाची पाठ सोडायला तयार नाही.