Page 2 of शेती News

राज्यात सुमारे दोन लाख काजू उत्पादक शेतकरी आहेत. प्रामुख्याने कोल्हापूरसह कोकण विभागात काजू उत्पादन होते.

नुकतेच राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असून ११ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणारा मोर्चा अधिक मोठा निघेल असा…

राज्यात अतिवृष्टी, महापुराचा शेती, पशुधनासह सिंचनासाठीच्या विहिरींनाही मोठा फटका बसला आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना ३१,६२८ कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याची घोषणा करण्यात आली असली तरी हा आकड्यांचा खेळ असल्याचा आक्षेप विरोधी पक्ष, शेतकरी…

जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.

धाराशिवमधील केवळ सातवी पास असलेल्या गुरुलिंग स्वामी या ७७ वर्षीय शेतकऱ्याने, हमाल आणि कष्टकऱ्यांचे श्रम कमी करणारे आणि ओझेमुक्त असे…

पिकांची नासाडी झाल्याने शेतात ते पिक पेटवून देण्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकरी संघटना त्वरित नुकसानभरपाईसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर…

एकीकडे पालघर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प येत असल्याने शेत जमिनीचा वाणिज्य वापर करण्यासाठी अनेक शेतकरी अनुकूल झाले असताना गेल्या काही…

सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीत कांदा पिकाला फटका बसला. केंद्र सरकार या नुकसानीचा आढावा घेत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे समीकरण कसे, किती…

जनुक-संपादनातून तांदळासारख्या पिकांचे सुधारित वाण बाजारात आणण्यास यंदाच्या खरिपापासून भारतातही मुभा मिळू लागली आहे. धोरणे हळूहळू बदलत असताना, जनुकांत बदल…

Tissue Culture : देशात आतापर्यंत ६५ कोटीहून अधिक टिश्यू कल्चर वनस्पतींचे प्रमाणन झाले असून दर्जाहीन झाडांचा प्रसार थांबवण्यासाठी लाखो रोपे…