Page 4 of शेती News

वाशीम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले.

स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत

ऊसाला प्रति टन ५ हजार दर, दुय्यम उत्पन्नात शेतकऱ्यांचा वाटा आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागण्या या परिषदेत मांडल्या…

आंबिया बहाराच्या संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असल्यामुळे संत्री उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे किडींचे…

कृषी विषयावर विपुल लेखन करणाऱ्या पावडे यांच्या जाण्याने विदर्भात हळहळ

दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…

जळगाव जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाले असले, तरी अतिवृष्टीसह वादळी वारा आणि पुराच्या पाण्यामुळे सुमारे १० हजार हेक्टरवरील…

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. कारण…

कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला तुफान पूर आला.

२०२२ ते २०२४ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने अनुदान वितरित केले होते.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जळगाव जिल्ह्यात केळीसाठी समूह विकास केंद्र (क्लस्टर) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात…

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.