Page 5 of शेती News
या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदान चौकशीचा आदेश देत महायुतीत नव्या तणावाची ठिणगी पेटवली…
कृषी विभागाने शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आजमितीस अनेक शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक शेतातच पाण्याखाली पडून राहिल्याने वाचविता आले नाही, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थामध्ये पीएचडी अधिछात्रवृत्तीसाठीची जाहिरात अडीच वर्षांपासून प्रसिद्ध करण्यात आली नाही.
नुकसानीची भरपाई शासनामार्फत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असून आता शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी कृषिटॅक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आवश्यक ठरणार…
मात्र मागील तीन दिवसांपासून वसई विरार भागात अवकाळी पावसाचे हजेरी लावली आहे.त्यामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर…
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ…
रोगांचा प्रादुर्भाव, लांबलेला पाऊस, सरकारने खरेदीच्या नियमात ऐनवेळी केलेला बदल अशा विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे…
अतिवृष्टीनंतर मालेगाव व आसपासच्या तालुक्यांमध्ये आता अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे.
ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे संकटाचे काळे ढग दाटले. प्रशासनाने पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवित जिल्ह्याला यलो अलर्ट दिला…