scorecardresearch

Page 5 of शेती News

A farmer's attempt to grow mixed crops by planting marijuana in his Turi field
शेतकऱ्याचा असाही फंडा, तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक; पोलिसांच्या कारवाईनंतर…

या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात…

Chief Minister Fadnavis's rant at Ajit Pawar
मुख्यमंत्री फडणवीसांची अजित पवारांवर कुरघोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदान चौकशीचा आदेश देत महायुतीत नव्या तणावाची ठिणगी पेटवली…

maharashtra agriculture officers get permanent mobile numbers
Maharashtra Agriculture Department : नोव्हेंबर क्रांती ! आता कृषी अधिकारी-कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात

कृषी विभागाने शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis
अतिवृष्टी बाधितांना अकरा हजार कोटींची मदत, पंधरा दिवसांत वितरण; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

paddy farms destroyed palghar
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, ५० टक्क्यांहून अधिक भातशेती उद्ध्वस्त

आजमितीस अनेक शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक शेतातच पाण्याखाली पडून राहिल्याने वाचविता आले नाही, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.

agricultural courses scholarship
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीचा मार्ग मोकळा, दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना

बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थामध्ये पीएचडी अधिछात्रवृत्तीसाठीची जाहिरात अडीच वर्षांपासून प्रसिद्ध करण्यात आली नाही.

Dhule farmers must get krushitech id for rain compensation
शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल तरच…कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

नुकसानीची भरपाई शासनामार्फत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असून आता शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी कृषिटॅक शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आवश्यक ठरणार…

Unseasonal rains cause losses of lakhs to fishermen and farmers in Vasai
Vasai rains : अवकाळी पावसाची अवकळा; मच्छिमार, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

मात्र मागील तीन दिवसांपासून वसई विरार भागात अवकाळी पावसाचे हजेरी लावली आहे.त्यामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर…

The rains from October 19 to 26 caused waterlogging in the fields, damaging crops in nashik
अवकाळीचा फेरा… आणि नाशिकमध्ये पुन्हा किती शेतकरी संकटात?

सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ…

soybean prices 2025
विश्लेषण: उत्पादन कमी होऊनही सोयाबीनचे भाव कमी का? प्रीमियम स्टोरी

रोगांचा प्रादुर्भाव, लांबलेला पाऊस, सरकारने खरेदीच्या नियमात ऐनवेळी केलेला बदल अशा विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे…

Heavy rains in Nandurbar cause major damage to crops standing in the fields
नंदुरबार जिल्ह्यात होत्याचे नव्हते….मुसळधार पावसामुळे असे झाले नुकसान…

ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे संकटाचे काळे ढग दाटले. प्रशासनाने पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवित जिल्ह्याला यलो अलर्ट दिला…

ताज्या बातम्या