Page 6 of शेती News

२०२२ ते २०२४ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने अनुदान वितरित केले होते.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जळगाव जिल्ह्यात केळीसाठी समूह विकास केंद्र (क्लस्टर) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात…

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्गासाठी अराजकता पसरवण्याचे प्रयत्न…

धापेवाडा येथील आपल्या शेतात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक व नैसर्गिक पद्धतीने तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन घेतले.

राज्यात खरीप हंगामपासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले.

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि शेतीशी संबंधित विविध विभागांच्या प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे नुकतीच बैठक झाली.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या चार नगर रचना योजनांना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टीपी) राज्य शासनाने मंजुरी दिली…

सोलापूर जिल्ह्यासह, शहरात गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराजवळील हिप्परगा तलाव शंभर टक्के भरून वाहू लागला आहे.