Page 6 of शेती News
इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून…
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत…
आ. नाना पटोले हे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या द्वारे आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याकरिता गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान…
ओंकार हत्ती मूळात दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात नेतर्डे परिसरात दाखल झाला होता. तेथून त्याने गोवा राज्यात प्रवेश केला आणि पुन्हा…
गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले…
काही ठिकाणी चुरणीचे कामही सुरू आहे. अनेक ठिकाणी कापणीनंतर भात शेतात सुकविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर मोठे शेतकरी कापणी यंत्राद्वारे…
राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळात दोन अतिवृष्टी आणि दिवाळीतील पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने सूतकी सावटात दिवाळी…
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांची तूट आली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Sangli Rain : सांगली, मिरज आणि तासगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने रब्बी पेरणीला दिलासा मिळाला असला तरी भुईमूग, ज्वारी,…
वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भाताची कणसे आडवी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
परतीच्या पावसाचा जोर आणि दिवाळीत पुन्हा पावसाची हजेरी यामुळे रब्बीच्या पेरणीला आधीच झालेला विलंब आणखी वाढणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची…