Page 66 of शेती News

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरही उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते.

औद्योगिकीकरण व समुद्राच्या भरतीमुळे वारंवार शेतीत खारेपाणी शिरल्याने शेती नापिकी होऊ लागली आहे.

नरेंद्र मोदी यांनी शेतमालाच्या भावाकरिता यापूर्वी चढउतार निधी स्थापन करण्याची घोषणा केली होती.


कोणत्या राजकीय पक्ष वा नेत्यांकडे ‘वाली’ म्हणून पाहायचे, यातही हे विखंडन दिसून येते..

हरित क्रांतीपश्चात अनुसरल्या गेलेल्या आधुनिक कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे ट्रॅक्टर.

पेरण्या करून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांना चिंतेने धार लागायची वेळ आली आहे.
शेती ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. केवळ चैनीसाठी तिला कापू नका, तिला जगवा आणि स्वत:चा विकास करा.

गच्चीत, गॅलरीत झाडे लावणे, त्यापासून फुले, फळे, भाजीपाला घेणे यात कुटुंबातील सर्व सभासदांसाठी निसर्ग शिक्षणाचा एक भाग असतो.

नव्या खत धोरणाला मान्यता देतानाच देशांतर्गत खतनिर्मिती उंचावण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने खत अनुदानात वार्षिक ४,८०० कोटी रुपयांची कपात करण्याचे पाऊल बुधवारी…
कृषी वीजपंपांची जोडणी जूनअखेरीस पूर्ण करावी अन्यथा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड आकारावा, अशी तंबी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.