Page 7 of शेती News

धापेवाडा येथील आपल्या शेतात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक व नैसर्गिक पद्धतीने तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन घेतले.

राज्यात खरीप हंगामपासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले.

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि शेतीशी संबंधित विविध विभागांच्या प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे नुकतीच बैठक झाली.

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या चार नगर रचना योजनांना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टीपी) राज्य शासनाने मंजुरी दिली…

सोलापूर जिल्ह्यासह, शहरात गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराजवळील हिप्परगा तलाव शंभर टक्के भरून वाहू लागला आहे.

पहिल्या फेरीमध्ये ४८ टक्के प्रवेश झाले असून आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत…

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

वि. गु. शिवदारे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वैद्यकीय, समाजकार्य, शेती आणि पत्रकारिता या विषयात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित…