Page 7 of शेती News
वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भाताची कणसे आडवी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
परतीच्या पावसाचा जोर आणि दिवाळीत पुन्हा पावसाची हजेरी यामुळे रब्बीच्या पेरणीला आधीच झालेला विलंब आणखी वाढणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची…
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ममुराबाद-आव्हाणे या रस्त्याचे काम केले…
सप्टेंबरमधील तीन दिवसांच्या पावसात उभी पिके जमीनदोस्त झाली. काढणीला आलेली पिके मातीत गाडली गेली. नव्याने लागवड केलेला कांदा वाफ्यातच सडून…
कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, दिवाळीच्या आनंदालाही आता ते पारखे झाले आहे.
शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्यास फरकाची रक्कम सरकार देईल, अशी योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; त्याविषयी…
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने ‘बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती’ बाबत शास्त्रज्ञ व शेती तज्ज्ञांची बैठक आयोजित…
यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.
फळपीक विम्यातून केळी उत्पादकांना भरपाई मिळण्यात झालेल्या विलंबाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही लक्ष घातले होते.
शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल व तंत्रज्ञान येत आहेत त्यांचा स्वीकार करूनच संस्थेची वाटचाल सुरू आहे.
याचिकेनुसार शेतकरी याकूब शेख यांनी आपल्या शेतीतील नऊ एकरमध्ये २०१८ मध्ये लावलेले कपाशीचे बियाणे बोगस निघाले.
वर्धा जिल्ह्यातील खुरसापार पंचक्रोशीत वाघीण, तिचे शावक आणि वाघाच्या भीतीमुळे गावकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून जंगलात फटाके फोडावे लागत…