Page 8 of शेती News

‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले.

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

खरीप हंगाम जोरात असतांनाच शेतकऱ्यांनी लावलेले बियाणे बोगस निघाले तर हाहाकार उडणारच. तशा लेखी तक्रारी झाल्या.

राज्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे मका, सोयाबीन आणि तूर पिकांवर भर दिल्याने राज्यभरात कपाशी लागवडीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता…

एकंदरीत नेहमीच होणारा निसर्गातील चढ उतार आणि वाढती महागाई यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्यामुळे नव्या पिढीने शेतीकडे…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खळखळणार आहे.

रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ३ हजार १४८ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा १४ जुलै पर्यंत जिल्ह्यात…

वर्षाला लाख कोटींचा तोटा सहन करावा लागण्याचा स्टेट बँक अहवालाचा अंदाज

आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले.

चार दिवसांत पाऊस न झाल्यास खरिपाची केलेली पेरणी वाया जाते की काय ? आणि दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय,…

राज्यात पीकविमा योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर त्या संदर्भाने शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याची सूचना राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा पातळीवरील…