Page 39 of पूर News
आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. खरीप पिके हातून गेल्याने बळीराजा हतबल झाला…
देशाने १९८८ साली अतिवृष्टीचे वर्ष अनुभवल्यानंतर यंदा पुन्हा एकदा असेच घडण्याची चिन्हे आहेत. देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत १७ टक्के…
गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,
विदर्भातील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर पूरग्रस्तांची कड घेऊन राजकीय पक्षांच्या आंदोलनांना वेग आला आह़े त्यातच नेत्यांकडून पूरग्रस्त…
पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांनी स्थलांतर केले तरच त्यांना मदत मिळेल, या शासनाच्या आदेशाचा फटका विदर्भातील हजारो पूरग्रस्तांना बसणार आहे. या…
उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा नद्या वाहत्या झाल्या आहेत. गोदावरी नदीला पूर आला आहे. अशा परिस्थितीत श्रीरामपूर विभागातील आपत्ती व्यवस्थापन…
उजनी धरणात रविवारी सायंकाळी सहापर्यंत ९०.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून येत्या एक-दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली…
पावसाने अकोला जिल्ह्य़ाला गेल्या ४८ तासात चांगलेच धारेवर धरले असून या पावसामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, काटेपूर्णा…
यावर्षीचा पावसाळा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी संकट ठरला आहे. अर्धाच पावसाळा झालेला असताना तिसऱ्यांदा तडाखा बसल्याने ८ लाख हेक्टर क्षेत्रामधील…
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाने कृष्णा-वारणा काठाला पूरसदृश परिस्थिती निर्माण करून हाहाकार माजविला असताना पूर्व भागातील जत,…
उत्तराखंडामध्ये मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशा मदत न मिळालेल्या गावांचे सर्वेक्षण करून…
विदर्भातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या फटक्याने बंद पडलेले चंद्रपूर वीजप्रकल्पातील संच आता सुरू होत असून सोमवारी ५०० मेगावॉटचा एक संच सुरू…