अकरावी प्रवेशप्रक्रिया News
Class 11 Admission 2025 Delay Maharashtra : दहावीच्या वर्षातील ताणतणाव आणि नंतर येणारे बारावीचे वर्ष यातील आरामाचे वर्ष म्हणून अकरावीच्या…
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या फेरीसाठी ४ ते…
राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासुनार ४ ते…
विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळावे यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या वसई सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्ग वसई तहसील…
शैक्षणिक सत्र 2025-26 साठी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या नऊ फेऱ्यानंतर तब्बल १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.
दहावीचा निकाल लागून साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.अमरावती विभागात अकरावीच्या तब्बल ६३…
शेवटच्या फेरीपर्यंत काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने ३ ते ९ सप्टेंबर या कालावधीत विशेष फेरी राबवण्यात येणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले असून, ३ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.
यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत.
राज्यातील ९ हजार ५३५ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशासाठीच्या १८ लाख १५ हजार १६५, कोटा प्रवेशासाठीच्या ३ लाख ३३ हजार ६७ जागा…
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करणे…