अकरावी प्रवेशप्रक्रिया News

यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत.

राज्यातील ९ हजार ५३५ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशासाठीच्या १८ लाख १५ हजार १६५, कोटा प्रवेशासाठीच्या ३ लाख ३३ हजार ६७ जागा…

गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करणे…

यंदा मुंबई विभागात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी ४ लाख ५२ हजार १९७ जागा होत्या. यामध्ये कला शाखेसाठी ७४…

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या त्यानंतर ‘ओपन टू ऑल फेरी’ अंतर्गत दोन फेऱ्या राबविण्यात आल्या.

यंदा राज्यात प्रथमच इयत्ता आकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील एकूण ९ हजार ५२८ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश…

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

अकरावीसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली विशेष फेरी ११ ऑगस्ट रोजी संपली असून अंतिम व अखेरच्या विशेष प्रवेश फेरीला आजपासून आरंभ…

आय-२० म्हणजे अमेरिकेतील ठरावीक विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला आहे, याचं विद्यापीठाकडून विद्यार्थ्याला दिलं गेलेलं अधिकृत पत्र.

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरू झाल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अमरावती विभागात अजूनही तब्बल ७२ हजार ३५० जागा रिक्तच आहेत.इयत्ता अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ज्या…

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या मनस्तापात आहेत. दहावीचा निकाल लवकर लागूनही शिक्षण विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे अकरावीचे प्रवेश…