Page 5 of गणेश नाईक News

तसेच प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १ लाख ६५ हजार रुपये घरबांधणी अनुदान आणि वाहतूक भत्ता ५० हजार मिळावा, अशी मागणी…

राज्यातील जंगलामध्ये वन्य पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम राज्यभरात दिसून येत आहे. त्यामुळे वनांच्या शेजारील, बफर झोन मधील…

त्याचप्रमाणे जिल्हयातील पुराच्या पाण्यामुळे बुडणारे पालघर तालुक्यातील चार, वसई पाच, डहाणू २४, तलासरी चार, वाडा १८, विक्रमगड १३, जव्हार १४,…

नागपूर जिल्ह्यातील खापा धोतीवाडा हे दोन्ही गाव बोर व्याघ्रप्रकल्पाला लागून आहेत. व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, अस्वलांच्या संखेत वाढ होत आहे.

शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ‘हत्ती पकड’ मोहीम राबवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष…

या विधेयकामुळे आम्हाला खाजगी मालकी क्षेत्रातील वृक्ष तोडणे अवघड झाले आहे.

गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात यावीत अशा स्वरुपाची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून या मुद्द्यावरुन शिंदे आणि…

एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री पद असल्यापासून नवी मुंबईत नाईक- शिंदे यांच्यात विसंवाद दिसून येत आहे

वन विभागाला अजितदादांच्या वित्त विभागाकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये. वन विभागानेच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजेत. त्या दृष्टीने…

बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका कोणता निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

डहाणू तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून राज्य सरकारने डाय मेकिंग भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कौशल्य…

वसई विरारची अवस्था बकाल झालेली आहे, शहराचा अपेक्षित विकास झाला नाही, त्यामुळे मागील २० वर्षांचा राहिेलेला बॅकलॉग पुढील ५ वर्षात…