अनुदान News
Rajiv Gandhi Student Accident Scheme : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील १९८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना २ कोटींची मदत मिळाली…
पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळात दोन अतिवृष्टी आणि दिवाळीतील पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने सूतकी सावटात दिवाळी…
Gaushala subsidy : राज्य सरकारने अनुदान सुरू केल्याने खासगी दात्यांनी हात आखडता घेतला, परिणामी दानही नाही आणि अनुदानही नाही अशी…
कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेच्या माध्यमातून यंदा हजारो शेतकऱ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या ट्रॅक्टरची खरेदी करत ग्रामीण भागात ‘ट्रॅक्टर दिवाळी’ साजरी केली.
दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक स्थैर्य आवश्यक असल्याने, अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना तातडीने भाऊबीज भेट व प्रलंबित…
जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी अखेर सुमारे ३०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर…
बँकेच्या १४ शाखांमध्ये झालेल्या या अपहार प्रकरणात २२ कर्मचारी दोषी आढळले असून, दोषींविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य…
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’चा रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार १९१ ग्राहकांनी लाभ घेतला असून, यामुळे जिल्ह्यात एकूण ४.२१…
ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून विविध नागरी कामांसाठी १६५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळाला असून आर्थिक अडचणीच्या काळात ही मोठी मदत ठरली…
नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
महाराष्ट्रातील अनाथ युवकांसाठी वाढीव आधारव्यवस्था आणि धोरण आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून, शासनास शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.