उपोषण News

सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार

इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची घोषणा राज्य सरकारने अधिवेशनात केली. मात्र, या नावात उरूण या नावाचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत…

बोगस मतदानाविरोधात गणेश पवार यांनी आरोप केला आहे की, कापिल गावातील मतदारयादीत नऊ अशी नावे समाविष्ट आहेत, की जे या…

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

रुस्तमजी केरावाला फाउंडेशन (आर के एफ) या संस्थेच्या कारभाराला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर ११ ऑगस्टपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण…

सातवा वेतन आयोग लागू करण्याकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०१९ पासून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वार्षिक वेतनवाढ आणि महागाई…

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना नव्या नाव बदलात उरूणचा समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कचेरीसमोर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.



महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुन नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून आत्महत्या केली होती.