Page 26 of इंडियन क्रिकेट News
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला आहे. ऑकलंडमध्ये भारत-न्युझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील…

अखेर तब्बल चार दशकांनंतर सचिन तेंडुलकर आणि सुधाकर फडके यांची भेट होण्याचा योग जुळून आला. ज्यावेळी सुधाकर फडके यांनी त्याला…
अलविदावानखेडेवर आपला शेवटचा सामना संपवून सचिन जेव्हा हात उंचावून अभिवादन स्वीकारेल, तेव्हा मनातील कोलाहलात फक्त सचिनची प्रतिमा असेल. ज्याने आपल्याला…
आपल्याच मातीत प्रतिस्पध्र्यावर अनेक संघ मर्दुमकी गाजवतात, पण त्यांची खरी परीक्षा असते ती परदेशातील भूमीवर.
तुमच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली असली म्हणजे तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल, असे नसते. कारण नियती तुम्हाला जमीन दाखवील की अस्मान, हे कुणाच्याही…

झिम्बाब्वे दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाने रविवारी सकाळी मुंबईहून प्रयाण केले.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने पूर्ण देशाला हादरा बसला आहे, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यावर भाष्य करत…