Page 2 of जालना News

२०२२ ते २०२४ दरम्यान अतिवृष्टीमुळे पीकहानी झाल्याबद्दल अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत वितरित ७९ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी…

२०२२ ते २०२४ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने अनुदान वितरित केले होते.

मालवाहू ट्रकने खासगी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षास बाजूला ठेवून दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या…

मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्यामुळे जालना शहरवासीय त्रस्त झाले आहेत. अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले असून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी…

पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठीमागून लाथ घातल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर फिरत…

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत…

नव्याने बसविण्यात आलेल्या टीओडी (टाईम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून करून वीजचोरी केल्याच्या आरोपावरून शहरातील २२ जणांच्या विरुद्ध तक्रार केली…

जिल्ह्यातील पांडेपोखरी (तालुका परतूर) गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून समीरन निर्मल सरकार…

रावसाहेब दानवे यांचे पुत्र भोकरदन आणि जाफराबाद भागातील विधानसभा सदस्य आहेत.

गेल्या जुलै महिन्यात तेथे याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आयाज अन्सारी, मकसूद अन्सारी आणि फैजान अन्सानी (राहणार गोलानाजार, मैनपुरी )…

जालना दौऱ्यात महसूलमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी १९५० पासून जमिनीचे ताबेदार आणि मालक…