Page 8 of जावेद अख्तर News

१९७८ मध्ये जावेद आणि हनी विभक्त झाले. तर त्यांनतर १९८४ मध्ये जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी लग्न केलं.

कंगनाने बॉलिवूडमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारा गट असल्याचं म्हटलं होतं. पण त्यात अजिबात तथ्य नाही, असंही ते म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलाखत देताना कंगना हिने आपली बदनामी करणारे आरोप केले होते.

जावेद अख्तर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच शबाना आजमी यांच्याशी लग्न केलं अन्…

अख्तर यांचे वडील जाँ निसार अख्तर यांनी संपादित केलेल्या ‘हिंदोस्तां हमारा’ या पुस्तकाच्या २५ वर्षांनी आलेल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी झाले.

जावेद अख्तर यांनी उर्दू भाषेचे महत्त्व आणि तिच्या वाढीसाठी पंजाबने बजावलेली भूमिका यावर भाष्य केलं.

“…तर तुम्ही काय हिंदू राष्ट्र बनवणार आहात?” असा प्रश्न जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.

भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले…

त्यांच्या वक्तव्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबदद्ल पहिल्यांदाच जावेद अख्तर व्यक्त झाले आहेत.

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या समाजाला ते ऐकवले हे जितके महत्त्वाचे तितकेच ते इथल्या समाजासाठीही महत्त्वाचे आहे.

संपूर्ण प्रकरणावर एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारा पाकिस्तानी अभिनेता व गायक अली जफरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Video: “आम्ही मुंबईकर आहोत आणि…” जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये नेमकं काय म्हणाले होते?