Page 39 of ज्ञान News

१९६० साली ‘विशाल मुंबई शिक्षण मंडळा’ने गोरेगावमध्ये सुरू केलेल्या ‘आदर्श विद्यालया’तर्फे सर्वसाधारण व तळागाळातील समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ज्ञानदानाचा वारसा अखंडपणे…

कुतूहल : सांगवडेवाडीची गटशेती अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु असे अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले…
माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे. म्हणजेच कोणत्या क्षणी कोणती गोष्ट नष्ट होईल, हे सांगता येत नाही. इतकंच कशाला, या…

बहुतेकदा ज्या शेतकऱ्यांकडे शेती क्षेत्र जास्त आहे ते शेतकरी पारंपरिकरीत्या खुल्या वातावरणातच शेती करतात; परंतु ज्यांच्याकडे कमी क्षेत्र, कमी पाण्याची…
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला’’ (चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. ३२). माणूस सूक्ष्म सद्बुद्धीच्या प्रेरणेने…
आधी शक्ती मग भोग येतो म्हणूनच सहन होते. असह्य़ होते तेव्हा ते सांगायला माणूस शिल्लक राहतच नाही! श्रीमहाराज हे आपल्याला…
पितळी अथवा तांब्याच्या भांडय़ातील पाणी पिण्यासाठी वापरावे, असे आपले वाडवडील सांगत आले आहेत. त्यामागचे शैक्षणिक तत्त्व त्यांना कदाचित माहीतही नसेल,…
तांदूळ उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो, तर दूध उत्पादनात दुसरा. पण उत्पादकतेची चाचणी लावल्यास भारताचा क्रमांक खूप खाली जातो.…
पशुपालन व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक…
बाहेर जो पसारा दिसतो त्याचा उगम माझ्या मनात असतो आणि बाहेर दिसणाऱ्या पसाऱ्यापेक्षा किती तरी मोठा पसारा आतमध्ये असतो. तो…
काही शेतकरी रासायनिक खते आणि कीडनाशके याऐवजी गोमूत्राचा वापर करतात. शेतातील टाकाऊ पदार्थ (गव्हाचा भुसा, पऱ्हाटीची धसकटे, ज्वारीचे धांडे) तसेच…
श्रीमहाराज अनंत प्रकारे मला मदत करीत आहेतच. नामाच्या रूपाने, बोधाच्या रूपाने, प्रत्यक्ष कृतीतूनही! पण मीसुद्धा स्वतला मदत करण्याची गरज आहे.…