Page 8 of पत्र News
ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याची घोषणा केल्यामुळे ठाण्याच्या अनेक नागरिकांनी आता गोिवदाच्या ‘संघर्षी’ गोंधळी…
दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा विरोध आहे,

मुद्देसूद आणि खुमासदार शैलीतील ‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ हा अग्रलेख कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय मनाला वाटेल तशी टीका करण्याचं सार्वभौमत्व स्वत:कडे घेण्याच्या शिष्ट…
बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील काही साहित्यिक व विचारवंतांनी दिल्याचे वृत्त…

भालचंद्र नेमाडे यांनी काहीही बरळावे व आम्ही ते ऐकावे. यांना ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हात गगनाला भिडले.

‘सत्य.. सुंदर.. घराबाहेर!’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला आणि वृत्तपत्रांनी दुसरीकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेच.. ध्यानात घेतले नाही याची…
साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड…
‘राधे मांवरील टीकेमागे ‘निवडक अंधश्रद्धाविरोध’?’ या पत्रातून (लोकमानस, १२ ऑगस्ट) राधे मांची बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याच भरात,…
‘म्हाडाच्या वसाहतींकरिता चार चटई क्षेत्रफळ’ ही बातमी (लोकसत्ता, १० ऑगस्ट) वाचून शासनाच्या दुटप्पीपणाचा प्रत्यय आला.
असोनिया ताटवाटी..’ हे संपादकीय (२० जुल) वाचले. अणुऊर्जा ही ‘सुरक्षित, स्वच्छ आणि स्वस्त’ आहे, असा जो तद्दन खोटा प्रचार जगभरच्या…

शरद बेडेकर यांनी मानव विजय या सदरात (विशेषत: २० जुलैच्या लेखात) आत्मा नावाची वस्तू नाही, ही जडवादी भूमिका सुसंगतपणे मांडली…