scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 20 of साहित्य News

लेखकाच्या साहित्याचा संबंध त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडणे चुकीचे – किरण नगरकर

लेखक जे लिहितो त्याचा संबंध त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडणे चुकीचे नाही का, असा सवाल लेखक किरण नगरकर यांनी येथे उपस्थित…

उद्यापासून अ. भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलन

भिमाक्षरा अकादमीच्यावतीने अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ मार्चला आझाद मदानावर करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून…

लातूरला आजपासून सत्यशोधक संमेलन

अखिल भारतीय सत्यशोधक समाज, सत्यशोधकी साहित्य व संशोधन परिषदेच्या वतीने आठवे सत्यशोधक साहित्य संमेलन शुक्रवारी (दि. २२) व शनिवारी आयोजित…

नवीन घरात…

आपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे…

‘मौजे’चे दिवस

श्रीनिवास विनायक कुलकर्णी.. लहानपणापासून ज्यांच्या ललित लेखनाचं गारुड आपल्यावर झालंय, त्या या लेखकाला भेटायचंय म्हटल्यावर काहीसं मोहरून जायला झालं होतं.…

परमनप्रवेश

एखाद्याचं आत्मकथन लिहायचं म्हणजे त्याच्या अंतरंगात डुबी मारणं आलंच! ते जितक्या उत्कटतेनं होईल, तितकं ते लेखन अस्सल उतरणार. अनेक गाजलेली…

साहित्य महामंडळाच्या पुढील अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

* महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुण्याकडे * ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय येत्या १ एप्रिलपासून महामंडळाची…

विठू नामाने नवी मुंबई दुमदुमणार

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने उद्या, शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाची नेरुळ येथील रामलीला मैदानात जोरदार तयारी…

साहित्य-सांस्कृतिक

मुंबई सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात महात्मा गांधी आणि विनोबा भावे…

संमेलनातील ‘साहित्य’ हरवले!

मराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली…

vijay tendulkar
तेंडुलकरांच्या नाटय़भूमीची पाळेमुळे

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या पश्चात त्यांच्या उरल्यासुरल्या, अप्रसिद्ध किंवा असंग्रहित लेखनाकडे प्रकाशकांचा मोर्चा वळणे स्वाभाविक म्हणायला हवे. याचे कारण…

मराठवाडावासियांनी कला, साहित्यातही पुढे यावे – श्रद्धा बेलसरे

मराठवाडय़ातील नागरिकांनी आपल्या स्वभावातील दोष दुर करुन कला, साहित्य, समाजकार्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी पुढे येणे आवश्यक…