Page 20 of साहित्य News
पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘साहित्य अकादमी’तर्फे राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाच्या निमित्ताने पुस्तक
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत विविध मान्यवरांनी आध्यात्मिकतेपासून विज्ञान तसेच आईच्या महतीपर्यंत आपले विचार मांडले.
लिहिल्याशिवाय मी जगू शकत नाही, हे खरं आहे. पण आजवर बरंच भलंबुरं लिहून झाल्यावर, मी आपण काय लिहिलंय
मराठीमध्ये मुलांसाठी सकस व दर्जेदार साहित्याची गरज आहे, असे मत लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावसकर यांनी व्यक्त केले.

विजय तेंडुलकरांच्या शेवटच्या ललित लेखाचे अभिवाचन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केले.

बद्री जगण्याशी इतके एकरूप होऊन जात असत, की एकदा दुपारच्या वेळेत खायला आणलेल्या फळांचं खाण्याऐवजी चित्रात कधी रूपांतर झालं हे…

‘व्यंगचित्रे साहित्यप्रकारात मोडत नाहीत हा काही साहित्य संस्थांचा असलेला गैरसमज आता दूर झाला आहे. साहित्य संमेलनांचे चित्र बदलले असून त्यात…

लेखकाला भीती वाटते- कथेतील पात्राच्या तोंडून त्याने त्याचे मत व्यक्त केले तर लेखकाला ‘जनतेचा शत्रू’ घोषित केले जाईल की काय?

मराठीच्या मुख्य केंद्रापासून दूर, हैदराबादच्या निजामाचे जोखड झुगारलेल्या, स्वातंत्र्याचे कोवळे ऊन पाहिलेल्या पिढीचे साहित्यिक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी. तांबोळी आज (शनिवारी)…

दक्षिण कोकणात कणकवली येथे साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला इत्यादी विविध कलांची मनोभावे जोपासना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली ३३ वर्षे…
या वर्षीचा परिवर्तनचा पुरस्कार युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना देण्यात येणार आहे. २० वर्षांपासून बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे आयोजन नाथ परिवार…
सासवड येथे १३ ऑगस्टला होणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र…