scorecardresearch

Vikhe Patil Literary Award
विखे पाटील साहित्य पुरस्काराची ३३ वर्षं, श्रमाचा आणि मातीचा गंध लाभलेल्या साहित्याचा गौरव

गेल्या ३३ वर्षांपासून नारळी पौर्णिमेला म्हणजे ‘पद्मश्री’ विखे पाटील यांच्या जयंतीदिवशी प्रवरा परिसरात छोटंसं साहित्य संमेलनच भरतं. राज्य पातळीवरचे सहा…

noted marathi poet namdeo dhondo mahanor edited speech parts delivered in first jal sahitya sammelan in nagpur
पाणी योजनांमध्ये महाराष्ट्रातील लोकजीवनाचा, सहजीवनाचा विचार व्हावा…

२००२ मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनातील ना. धों. महानोर यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित सारांश

Special News on Mahanor
मातीतून उगवलेल्या चैतन्यमाळा, कवितेची मेंदी गोंदून आभाळी गेल्या….!

पाखरांच्या पंखात विसावलेल्या चिंब पावसाच्या थेंबांवर काळ्या मातीचे गर्द जांभळी झेले पांघरून शब्दांनी लगडलेल्या कवितेच्या बनात मनसोक्त विहरणारे महानोर आता…

Anna Bhau Sathe
जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे

अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात घडवून…

anant kadam
वसई: लेखक अनंत कदम यांचे निधन

‘त्रांगडे’, ‘विद्यापीठ’ ‘कॅन्सर’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या साहित्य कृतींची निर्मिती करणारे प्रतिभावान लेखक अनंत कदम यांचे गुरुवारी रात्री वसईत निधन…

lokrang 8
दखल: निवडक साहित्यिकांविषयी..

अभिजात आणि लोकप्रिय’ हे डॉ. विनायक गंधे यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील काही निवडक नामवंत साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींचा घेतलेला…

vilas more
जळगाव: विलास मोरेंची पांढरे हत्ती काळे दात उत्कृष्ट कादंबरी

एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांना त्यांच्या पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वा. म.…

poem equality
गोंदिया : स्वातंत्र्यानंतरही समतेची कविता लिहावी लागणे देशाचं दुर्दैव; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशींनी व्यक्त केली खंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.…

competition among teachers
आता राज्यातील शिक्षकांमध्ये होणार स्पर्धा.. ई साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार!

सर्वोत्कृष्ट ई साहित्य निर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरासाठी प्रत्येकी ८४ पुरस्कार दिले जाणार आहेत.

mumbai university idol students trouble study material
परीक्षा तोंडावर, अध्ययन साहित्यच नाही; आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी

सदर अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक त्या पाठयपुस्तकांच्या छापील प्रती आयडॉलमध्ये उपलब्ध नाहीत.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×