‘शास्त्रज्ञ असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान साहित्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले. डॉ. नारळीकरांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील लखलखता तारा निखळला,’…
जयकांतन हे मानवी जीवन व्यवहारातल्या अत्यंत सूक्ष्म अशा छटांचं चित्रण करतात आणि त्यातल्या जटिलतेसह विलक्षण अशा शब्दसामर्थ्यानं अनुभवांना वाचकांच्या समोर…
बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर…