Page 30 of लोकमानस News

आपल्या देशाला ‘लोकशाहीची जननी’ म्हणवणाऱ्यांनी देशातील लोकशाहीची जी घोर विटंबना चालवली आहे

‘निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त’ हे वृत्त (१० नोव्हेंबर) वाचले. यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाचे भयाण वास्तव समोर येत आहे.

देशाला विकासाचे स्वप्न दाखविणारे आज स्वत:च्या जातीचे भांडवल करत मतदारांपुढे जात आहेत.

अनेक इस्रायलीही पॅलेस्टिनींची बाजू घेत आहेत. इस्रायल ताकदवान आहे हा पसरविलेला भ्रम आहे

जागतिक बँकेच्या निकषानुसार दरडोई प्रतिदिनी २.१५ डॉलर्स किंवा त्याहून कमी उत्पन्न असणारे नागरिक दारिद्रय़रेषेखाली मोडतात.

‘लोकसत्ता’तील इतर लेख, बातम्या यांचा एकसंघ विचार केल्यास आर्थिक अंगाने वर्गविग्रह तीव्र होत आहे हे लक्षात येते

‘जरांगे पाटील आणि लेविस गुरुजींचा धडा!’ आणि ‘आरक्षण नव्हे, बेरोजगारी हाच मूळ प्रश्न..’ हे ‘रविवार विशेष’मधील दोन्ही लेख (५ नोव्हेंबर…

चांगले रस्ते आणि जोडीला आधुनिक वाहन असताना वेगावर नियंत्रण कशासाठी, हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो.

सुरुवातीला ज्या निवडणूक रोख्यांना (इलेक्टोरल बाँड्स) रिझव्र्ह बँकेपासून निवडणूक आयोगापर्यंत सर्वाचा विरोध होता, तो विरोध डावलून विधेयक संमत करण्यात आले.

‘शौर्य पाहिले, आता शहाणीव हवी..’ हे संपादकीय (१ नोव्हेंबर) वाचले. सरकारने जरांगे यांना ४० दिवसांत आरक्षण देऊ असा शब्द दिला…

‘‘शैक्षणिक धोरण पोरखेळ नव्हे’’ या डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या लेखात (३० ऑक्टोबर) आयआयटी बोर्ड अध्यक्षपदे रिक्त असतात असा उल्लेख आहे.

अखेरची काळी-पिवळी टॅक्सी सेवानिवृत्त होणार असल्याचे वृत्त वाचले. आमची पिढी काली-पिलीची- डॉज, अॅम्बॅसेडर, फियाट व प्रीमियर पद्मिनी एवढी विविध रूपे…