Page 34 of लोकमानस News

‘एक एके एक..’ हा दि.०५.०९.२०२३ चा अग्रलेख वाचला. ‘एक देश एक निवडणूक’विषयक अभ्यासासाठी मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या…

मतदार मागील सरकारच्या जुमलेगिरीला कंटाळले असल्याने ‘इंडिया’ नेतृत्वाने निश्चित कार्यक्रम देणे गरजेचे आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास पाहता मुंबईसारखे शहर केंद्राच्या अखत्यारीत राहावे असे त्या वेळच्या सरकारला वाटत होते.

बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता वाढीसाठी अबॅकस, ऑलिम्पियाड, आयपीएम, एनटीएसई, ग्राउंड झिरोपर्यंतचे सगळे क्लास लावले जातात.

घटनाबाह्य संस्था स्थापन केल्या जातात, तेव्हा त्या अनेकदा निर्माण करणाऱ्यासाठी आत्मघातकी ठरू शकतात.

दाक्षिणात्य राज्यांतील प्रादेशिक पक्ष एकमेकांत कितीही भांडले तरी भाषेच्या व प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दय़ावर ते एकत्र येतात.

वाचनात आल्याप्रमाणे, त्या शिक्षिकेनं दिलेलं स्पष्टीकरण ‘ती शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असल्यामुळे इतर मुलांना त्या विद्यार्थ्यांस शिक्षा करण्यास सांगितले’ असे आहे.

‘भविष्याची आशा की भीती?’ हा पी. चिदम्बरम यांचा लेख (समोरच्या बाकावरून- २० ऑगस्ट) वाचला. ‘इंडिया अॅट हंड्रेड’ कार्यक्रमातील जयंत सिन्हा…

‘पुढील वर्षीही लाल किल्ल्यावर मीच!’ हे वृत्त आणि ‘जन विरुद्ध वाद’ हे संपादकीय (लोकसत्ता- १६ ऑगस्ट) वाचले.

‘२४ तासांत १८ मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता- १४ ऑगस्ट) वाचली. एकीकडे ७५ वर्षांनंतरही जनतेला किमान आरोग्य सुविधादेखील मिळालेल्या नाहीत, तर…

‘श्री ४२० नाही, तरी..’ हे संपादकीय वाचले. राजद्रोह कायद्याबाबत गेल्या अनेक दशकांपासून वाद होता.

राज्यात एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याची नोंद गेल्या १७ वर्षांत झाली नसल्याचे वृत्त (लोकसत्ता- १३ ऑगस्ट) वाचले.