Page 37 of लोकमानस News

सोयीसुविधा देण्याचे आमिष दाखवत हा प्रकल्प गुजरातने स्वत:कडे ओढून घेऊन प्रत्यक्षात काही केलेच नाही आणि प्रकल्पाचे घोंगडे भिजत ठेवले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ४०० च्या वर जागा लढवून काँग्रेस फक्त ५२ जागांवर जिंकली.

खरी समस्या मुलांपेक्षा जास्त पालकांची आहे. पालकांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.

‘सिंह आणि सिंग!’ हे संपादकीय (२० जून) वाचले. मणिपूरमध्ये गेला दीड महिना हिंसाचार सुरू असून तो अद्यापही शांत होण्याची शक्यता…

‘..हवे आहेत!’ हा संपादकीय लेख वाचला. देशाचे, जनतेचे आणि मानवतेचे व्यापक हित हे वैयक्तिक निष्ठांपेक्षाही जास्त महत्त्वाचे असते असे मानणारे…

‘साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर घाला!’ हे वृत्त (लोकसत्ता- १८ जून ) वाचले. मे २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून शासकीय यंत्रणाच नव्हे…

मुळात अशा कोणत्याही निर्णयाच्या परिणामांचे निष्पक्ष मूल्यांकन करण्याची ना कोणतीही व्यवस्था आपल्याकडे आहे, ना कोणाला त्याची फिकीर आहे.

आत्ममुग्धतेची बाधा झाल्यामुळे ‘आम्ही म्हणू तेच ब्रह्मवाक्य’ अशा आविर्भावात भारत सरकार वागत आले आहे.

तडे जाऊ लागले..’ हा अग्रलेख (१३ जून) वाचला. मविआ आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार घालविणे या एककलमी कार्यक्रमात पुढे काय…

‘बीड जिल्ह्यात पुन्हा बालविवाह’ ही बातमी (लोकसत्ता- १२ जून) वाचली. आज भ्रूणहत्यांसंदर्भात जेवढी जनजागृती झाली आहे

प्रत्यक्षात प्रचलित कायद्यांच्याच प्रभावी अंमलबजावणीने काय जादू घडू शकते हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात टी. एन. शेषन यांनी…

दोन दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी ओडिशातील अपघातामागे कोण आहे ते कळले आहे, आता पुढील तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवतो आहोत,