Page 39 of लोकमानस News

व्यावसायिक कौशल्ये व नीतिमत्तेचा अभाव असलेल्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तर लाखाचे बारा हजार होणारच.

हिंदू तत्त्वज्ञान तर सर्व चराचरात, कणाकणांत एकच आदितत्त्व भरले आहे आणि जातधर्म तर सोडाच पण देह हेही फक्त एक बाह्य…

उद्योगांसाठी ४१ टक्के आणि घरगुती वापरासाठी २७ टक्के वीज वापरली जाते. त्या तुलनेत शेतीसाठी केवळ १७ टक्के वीजवापर होतो

देशाच्या समतोल विकासासाठी सर्व राज्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे.

सरकारी शाळेतील मुलेही खासगी शाळेतील मुलांप्रमाणे आकर्षक गणवेशात शाळेत जाऊ लागली होती. आता ते शक्य होणार नाही.

बीप आवाज ऐकणे आणि त्याच वेळी अगदी अत्यल्प काळासाठी दिसणारी ऑडिट ट्रेलची पट्टी पाहून खात्री करून घेणे महत्त्वाचे असते.

६३ वर्षांच्या राजकीय प्रवासात पवार महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणू शकलेले नाहीत. उलट आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावून बसले आहेत.

सचिन तेंडुलकरचेच उदाहरण द्यायचे झाले तर त्याला जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेल्या कुस्तीपटूंची भेट घेणेही गरजेचे वाटले नाही

आता पुढच्या पिढीस नोकरीची शाश्वती नाही. जमिनीचा अत्यल्प परतावा मिळाला आणि कौटुंबिक व्यवसायही बुडाला, अशी स्थिती आहे.

मुंबईच्या आणि कोकणाच्या भवितव्याची चिंता करणाऱ्यांनी किंवा तसा आव आणणाऱ्यांनी काय केले, असाही आता प्रश्न पडू शकतो.

‘कुस्तीगिरांच्या आंदोलनाने प्रतिमा डागाळली’ हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांचे वक्तव्य (लोकसत्ता- २८ एप्रिल) वाचले.

‘तारखेआधीच बी.एड. प्रवेश परीक्षा घेतल्याने गोंधळ’ ही बातमी (२७ एप्रिल) वाचली. आपले शिक्षण खाते पूर्णपणे बेजबाबदार असल्याचे सिद्ध करणाऱ्या घटना…