Page 8 of लोकमानस News
‘भाजपला विकास तारेल की हिंदुत्व?’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२३ सप्टेंबर) वाचला. जनसंघाचे नामांतर करून १९८० मध्येच पंचनिष्ठा तत्त्वांवर ठाम राहून,…
‘४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती’ हे वृत्त (लोकसत्ता – २३ सप्टेंबर) वाचले. त्यात राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची यादी वाचली. विशेष म्हणजे, यात…
एक देश एक निवडणूक प्रकल्पाचा अहवाल १८ हजार ६२६ पानांचा म्हणजे भला मोठा ग्रंथच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील किती सदस्यांनी त्याचे…
सरकारने आयुर्वेदच्या नावावर खोटे औषध विकणारे, गोमूत्राने उपचार करणारे, अशा बाबा-बुवांना हा पुरस्कार दिला नाही, हेच नवल.
दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली.
ईदच्या सार्वजनिक सुट्टीवरून राज्य सरकारने घातलेला गोंधळ अभूतपूर्व आहे. सरकार बदलल्यावर तरी व्होट बँकेचे राजकारण बंद होईल असे वाटले होते.
वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यास वेळ आहे, परंतु मणिपूरमधील हिंसाचार कमी करण्यास, आपल्याच देशातील जनतेला भेटण्यास मात्र वेळ नसावा…
दर काही वर्षांनी एकदा सरकार बदलण्याचा अधिकार हुकूमशाहीविरुद्ध सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. जगात जिथे जिथे चांगल्या गोष्टी घडत आहेत,…
सौर वा पवन ऊर्जेवर वीज निर्मिती करणारी चार्जिंग स्टेशन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तरच ईव्ही मोटारी खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही ठरतील.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह अद्याप परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे भाजपने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणेच हिताचे ठरेल.
ब्रिजभूषण भाजपसाठी ‘अपरिहार्य’ आहेत व त्यांशिवाय पक्षाचे अडूच शकते असाच निष्कर्ष निघत नाही काय?
महाराष्ट्र सरकार ज्या लाखो- कोट्यवधींच्या योजना रोज ऊठसूट जाहीर करते पण त्या पूर्ण करण्याची कुवत आहे का हे पाहिले जात…