scorecardresearch

प्रेम विवाह News

youth killed in Chinchwad over love marriage dispute
प्रेमविवाह केल्याने तरुणाचा कोयत्याने वार करुन खून

चिंचवड, बिजलीनगर येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून आणि प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.

Registered marriages Jalgaon rise with couples choosing Pitru Paksha weddings too
जळगावमध्ये ‘पितृपक्षा’तही कुर्यात सदा मंगलम्… नोंदणी विवाहांना पसंती !

नोंदणी विवाहांना कोणताच मुहूर्त, स्थळ आणि काळ लागत नसल्याने, अगदी पितृपक्षातही लग्नांची धामधूम सुरू असल्याचा प्रत्यय जळगावमध्ये आला आहे.

विदेशी न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय भारतात मान्य होत नाही, अशी टिप्पणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही केली होती. (छायाचित्र @freepik)
विदेशी न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय भारतात गैरलागू; कारण काय? उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले?

High Court Divorce Hindu Marriage Act : लग्नानंतर पती-पत्नीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवले तरी त्यांच्या विवाहावर लागू होणारा कायद्यात बदल…

child marriage
समाज वास्तवाला भिडताना : बालविवाह थांबणार कधी?

बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ते रोखण्यात आपल्याला पूर्णपणे यश आलेलं नाही. पालकांची मानसिकता, हुंडा-परंपरा, मुलींबाबतची असुरक्षितता, याचबरोबरीने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या…

Labourer dies after soil collapse during drainage work in Nanded City contractor booked by police pune
आंतरजातीय विवाह केल्याने नातेवाईकांकडून महिलेचे अपहरण; पोलिसांकडून महिलेची सुटका; भावासह १५ जणांवर गुन्हा

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा ५ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरजातीय विवाह झाला. विवाहाला महिलेच्या कुटुंबाचा विरोध होता.

हिमाचल प्रदेशमधील एका तरुणीनं एकाच मंडपात दोन तरुणांबरोबर लग्नगाठ बांधली
Woman Married to Two Brothers : तरुणीने केलं दोन भावांशी लग्न; बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे का?

Polyandry Legal Status in India : बहुपतीत्व म्हणजे नेमकं काय? त्याला भारतात कायदेशीर मान्यता आहे का? हिमाचल प्रदेशमध्ये तरुणीनं दोन…

Muslim lovers seek refuge in the Chief Minister's nagpur
आमचा निकाह झाला, आता सुखाने जगू द्या; मुस्लिम प्रेमियुगुल मुख्यमंत्र्यांच्या ‘गृह’ जिल्ह्यात आश्रयाला

प्रेमाला असलेला विरोध आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेले हे प्रेमियुगुल आहे, राहील शेख आणि रबा महेरोश.

bombay high court nagpur bench observes rise in false cases in marriage disputes
उच्च न्यायालय थेट म्हणाले, ‘संबंध सुधारण्यासाठी वैवाहिक कायदे, मात्र गैरवापरच अधिक…’

‘कलम २१’ ने पती-पत्नी या दोघांनाही आनंदाने आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे, असेही न्यायालयाने निर्णयात सांगितले.