scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 17 of महाराष्ट्र मंत्रिमंडळ News

Maharashtra Cabinet Expansion
अखेर मंत्रिमंडळ विस्तारले ; वादग्रस्त गावित, राठोड, सत्तारांचा समावेश; एकाही महिलेला स्थान नसल्याने सरकारवर टीका

बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

MAHARASHTRA CABINET AND UDDHAV THACKERAY
शिक्षणापासून ते शेतीपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (६ जून रोजी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकमीध्ये शिक्षण, शेती, पाणी पुरवठा या…

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रांसह, ३ अभयारण्यांना मान्यता, औरंगाबादच्या जायकवडीबाबतही महत्त्वाचा निर्णय

राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास सोमवारी (६ जून) मुख्यमंत्री…

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
सारथीला भूखंड उपलब्ध होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज (२६ मे) सारथे संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

MPSC-NEW
MPSC Exams : राज्य सरकारचा मोठा निर्णय, परीक्षार्थींना एका वर्षाची मुदतवाढ!

करोना काळात एमपीएससी परीक्षार्थींचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

cm uddhav thackeray
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी, तसेच तेथील दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

patrachawl redevelopment project approved by maharashtra cabinet
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी, रहिवाशांना २ वर्षांत मिळणार घरं!

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली आहे.

liquor
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २०१५ पासू लागू असलेली दारूबंदी अखेर उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.